तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.
(Image Credit: Wikipedia)
मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला. पद्मश्री (१९५९), पद्मभूषण (१९६७)
(Image Credit: webindia123.com)
दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
हे वस्तुमान ऊर्जा समतुल्यता दाखवणारे समीकरण अल्बर्ट आईन्स्टाईन याने ‘Annalen der Physik’ या नियतकालिकात प्रकाशित केले.
(Image Credit: @PhysInHistory)
यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते
(मृत्यू: २१ आक्टोबर २०१२ - मुंबई)
(Image Credit: Wikipedia)
निलीना सेन तथा नयना देवी – रामपूर-सहसवान आणि बनारस घराण्याच्या ठुमरी, दादरा व गझल गायिका, पद्मश्री (१९७४)
(मृत्यू: १ नोव्हेंबर १९९३)
(Image Credit: My Words & Thoughts)
वामनराव हरी देशपांडे – संगीत समीक्षक
(मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९०)
महेन्द्र कपूर – पार्श्वगायक, पद्मश्री (१९७२). आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २५,००० हुन अधिक गाणी गायली आहेत.
(जन्म: ९ जानेवारी १९३४ - अमृतसर
(Image Credit: Wikipedia)
भानुमती शिरोडकर तथा शोभा गुर्टू – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, ठुमरी गायनासाठी त्या विख्यात होत्या. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मभूषण (२००२)
(जन्म: ८ फेब्रुवारी १९२५ - बेळगावी, कर्नाटक)
(Image Credit: Rekhta)
डॉ. मेबल आरोळे – बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या
(जन्म: २६ डिसेंबर १९३५)
अनुताई वाघ – समाजसेविका
(जन्म: १७ मार्च १९१०)
तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ३ फेब्रुवारी १९००)
एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
(जन्म: १२ ऑगस्ट १८९२)
शिवराम महादेव परांजपे – ‘काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
(जन्म: २७ जून १८६४)
राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.
(जन्म: २२ मे १७७२)
मराठेशाहीच्या आपत्प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत. [वैशाख व. १४, शके १६५१]
(जन्म: ? ? १६६५)
This page was last modified on 31 October 2021 at 10:21pm