पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे राष्ट्राध्यक्ष म्हणून परतले.
भारत व पाकिस्तान यांच्यात ‘ताश्कंद करार’ झाला.
जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ‘द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
जॉन डी. रॉकफेलर याने ‘स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली.
चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
नेपोलियन बोनापार्टने जोसेफाइन या आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
हृतिक रोशन – सिनेकलाकार
के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म
(मृत्यू: ? ? ????)
मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३)
(मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)
नरहर विष्णू तथा ‘काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
(मृत्यू: १२ जानेवारी १९६६)
बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ - ब्रम्हावर्त)
पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार
(जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)
आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत
(जन्म: ? ? ????)
कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.
(जन्म: २३ मे १७०७)
दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर
(जन्म: ? ? १७२३)