भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ‘युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
‘बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅश्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
माधव केशव काटदरे – निसर्गकवी
(मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)
खुदिराम बोस – क्रांतिकारक
(मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)
डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)
जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले.
(मृत्यू: १६ एप्रिल १९६६)
हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर
(मृत्यू: २८ आक्टोबर १८११ - भानपुरा, मध्य प्रदेश)
(Image Credit: Wikipedia)
धरमदेव पिशोरीमल आनंद तथा देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता, पद्मभूषण (२००१), दादासाहेब फाळके पुरस्कार (२००२)
(जन्म: २६ सप्टेंबर १९२३)
बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत.
(जन्म: २४ ऑगस्ट १८८०)
आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
(जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)
सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ‘ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे.
(जन्म: ७ एप्रिल १५०६ - झेविअर, स्पेन)